कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य! जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री..?
Karj Mafi: राज्यात सध्या सर्वात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत व बि–खत खरेदी करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतजमीन पाण्याखाली आहे आणि बँकेचे कर्ज जशास तसे आहे. अशावेळी सरकारकडून कर्जमाफी हा शब्द जरी उच्चारला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात असेच किरण … Read more
 
					 
						