कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य! जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री..?

Karj Mafi

Karj Mafi: राज्यात सध्या सर्वात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत व बि–खत खरेदी करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतजमीन पाण्याखाली आहे आणि बँकेचे कर्ज जशास तसे आहे. अशावेळी सरकारकडून कर्जमाफी हा शब्द जरी उच्चारला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात असेच किरण … Read more

मोठी बातमी! बच्चू कडूंच्या उपोषणाला यश; मुख्यमंत्र्यांची कर्जमाफी बाबत मोठी घोषणा…

Loan Waiver

Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आता अधिकच जोर पकडला आहे. गेल्या सहा दिवसांपासून अन्नपाण्याविना उपोषण करत असलेले कडू यांची प्रकृती खालावली असतानाच, आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी धाव घेतली. या भेटीदरम्यान, बावनकुळेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून कडू यांचा संवाद घडवून आणला, आणि या … Read more