शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! लवकरात राज्यात कर्जमाफी होणार राज्य शासनाची मोठी घोषणा वाचा सविस्तर माहिती
Farmers in Maharashtra : राज्यातील अल्पभूधारक आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकार कर्जमाफीबाबत ठोस पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ३० जून २०२६ पूर्वी या संदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या प्रस्तावानुसार सर्वच शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्याऐवजी अल्पभूधारक, … Read more