Tur Bajar Bhav | तुरीच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Bajar Bhav | राज्यातील तर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी तुरीचा तोरा जोमात होता. परंतु आज तुरीच्या दर दहा हजारांच्या खाली आले आहेत. सध्या तुरीचे धरला सर्वाधिक दहा हजार आठशे रुपये प्रति दर मिळत आहे. परंतु काही दिवसांपूर्वी (Tur Bajar Bhav) तुरीचे दर अकरा हजारांच्या पार गेले होते.

तर काल एकही बाजार समितीमध्ये दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळू शकला नाही तर हिंगोली उमरगा देवणी दुधनी चांदुर बझार या मोर्चा बाजार समिती सोडता आणि बाजार समितीमध्ये काल तुला दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर वाढता आला नाही तर तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र मध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कापसासोबत तुरीचे देखील उत्पादन शेतकरी घेत असतात परंतु मागच्या काही दिवसांपूर्वी कापसाचे दर दबावत आहेत. परंतु तुरीचा तोरा जोमात होता दर घसरल्याने शेतकऱ्यांमधून मोठी चिंता व्यक्त होत आहे. तर तुरीला कुठे कमाल दहा हजार रुपये दर मिळाला आपण ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा | अवकाळी पाऊस नाही शेतकऱ्यांची केले मोठे प्रमाणात नुकसान या भागात झाली मोठी गारपीट

इथे मिळाला दहा हजार रुपये दर (Tur Bajar Bhav)

देवणी लातूर येथील बाजार समितीमध्ये आज तुरीची आठ कुंटल आवक झालेली आहे. येथे तुरीला जास्तीत जास्त दहा हजार दोनशे ते कमीत कमी नऊ हजार सातशे रुपये तसेच सर्वसाधारण 950 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तसेच दुधनी बाजार समितीमध्ये आज तुरीची 577 कुंटल आवक झालेली आहे तसेच तिथे जास्तीत जास्त दहा हजार एकशे पंचवीस ते कमीत कमी आठ हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण व हजार पाचशे रुपये इतका दर मिळाला आहे.

उमरगा बाजार समितीमध्ये दहा क्विंटल तुरीची आवक झाली असून, येथे जास्तीत जास्त दहा हजार ते कमीत कमी 9850 रुपये तर सर्वसाधारण नऊ हजार 950 रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच हिंगोली बाजार समितीमध्ये 355 क्विंटल तुरीची आवक झाली असून, येथे जास्तीत जास्त दहा हजार पन्नास ते कमीत कमी 9 हजार 300 रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण 9675 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. चांदूर बझार बाजार समितीमध्ये 560 क्विंटल तुरीची आवक झालेली असून, येथे जास्तीत जास्त दहा हजार ते कमीत कमी आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला असून सर्वसाधारण नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सध्या राज्याच्या वातावरणाबद्दल पाहायचे झाले तर सध्या राज्यामध्ये अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपीटीने थैमान घातले आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांवरती मोठे परिणाम होताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढवताना पाहायला मिळत आहे. सध्या तुरीच्या बाजारामध्ये आवक घटली असून सरकारकडून आयातही समिती करण्यात आलेली आहे. परंतु जाणकारांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार येथे आगामी काळात तुमचे दर कायम राहणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा | एकच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार सहा हजार रुपये

error: Content is protected !!