Pm Kisan Yojana | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये येणार? त्यापूर्वी हे 4 काम पूर्ण करा

PM Kisan Yojana

Pm Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय असलेली केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा मदतीचा हात ठरत आहे. या योजनेत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार (₹6000) रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये पाठवतात. ही रक्कम प्रत्येकी दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाते. आतापर्यंत वीस हफ्ते शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई या दिवशी मिळणार? कृषिमंत्र्यांनी दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती

Heavy rain damage compensation

Heavy rain damage compensation: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट आले होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे शेती पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेले पीक अतिवृष्टीच्या पुरामध्ये वाहून गेले आहे. दरम्यान राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई कधी … Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? आली मोठी बातमी समोर वाचा सविस्तर

Farmer loan waiver

Farmer loan waiver | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने पेटत राहिला आहे. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता शेतकरी वरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे. अनेक दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले, काबाडकष्ट करू पिकवलेले पिक वाया गेलेल आहे. तर अशाच पार्श्वभूमी … Read more

अवकाळी पावसाने शेतकरी पुरता मेटाकुटीस; शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करावी का?

Awakali Rain

Awakali Rain : “आमचं सगळं काम मे महिन्यात होतं हो… पण या पावसानं हातातलं सगळं काम उध्वस्त केलं.” असं सांगताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. गेल्या आठवडाभरापासून सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांची अवस्था अशीच झाली आहे. नांगरणी थांबली, खत टाकायचं राहिलं, बांधबंदिस्त काम पूर्ण होईना. त्यामुळे खरीप हंगामाचा पहिला टप्पाच गडबडला. Awakali Rain … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अनुदान वाचा सविस्तर माहिती

farmers news today

Agriculture Subsidy: २८ एप्रिल २०२५ – उन्हाळ्याच्या झळांमध्ये कष्ट करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अतिवृष्टी, गारपीट, कीडग्रस्त पिकांच्या नुकसानीसाठी दिले जाणारे आर्थिक अनुदान आणि इतर वैयक्तिक लाभांचे पैसे १२ मेपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जाणार आहेत. शासनाने याबाबत सर्व संबंधित विभागांना स्पष्ट आदेश दिले असून, कामाचा … Read more

राज्य सरकारकडून शेळीपालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योगाला मोठं पाठबळ; २५ कोटींचं अनुदान मंजूर, पीक विमा योजनेत मोठे बदल

Nuksan Bharpai

Agriculture News : शेतीत सतत तोटा, पावसाचं अनिश्चित धोरण, बाजारात अस्थिर दर आणि वाढतं उत्पादन खर्च या सगळ्या गोष्टींमुळे आजचा शेतकरी खचलेला आहे. फक्त पीक घेऊन घर चालवता येत नाही हे आता अनेकांना कळून चुकलंय. त्यामुळे सरकारकडून शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेळी पालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग यांसारख्या शेतीपूरक आणि उत्पन्नवाढीच्या … Read more

खरीप 2024 नुकसान भरपाई मंजूर : शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, जिल्हानिहाय यादी आणि रक्कम तपासा

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचं कायाचं काय करून टाकलं. अनेक ठिकाणी पेरण्या पुन्हा कराव्या लागल्या, तर काही ठिकाणी पिकं मुळातच उगवली नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झाले असून, जिल्हानिहाय … Read more