शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! लवकरात राज्यात कर्जमाफी होणार राज्य शासनाची मोठी घोषणा वाचा सविस्तर माहिती

Farmers in Maharashtra

Farmers in Maharashtra : राज्यातील अल्पभूधारक आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकार कर्जमाफीबाबत ठोस पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ३० जून २०२६ पूर्वी या संदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या प्रस्तावानुसार सर्वच शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्याऐवजी अल्पभूधारक, … Read more

ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान आले नाही, त्यांनी फक्त या’ गोष्टी करा, अनुदान जमा होईल..!

Heavy rain compensation grant

Heavy rain compensation grant: आपल्या भारत देशाचा कणा शेतकरी असला तरी शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी रोजच नवीन संघर्ष करावा लागत आहे. निसर्गासोबत दोन हात करून आपली शेती अतोनात कष्ट करून उभी करावी लागत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई साठी सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात … Read more

खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का नाही? तपासा

Farmer News

Farmer News: महाराष्ट्रातील शेतकरी मागील काही महिन्यापासून अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांनी परिश्रमातून उभा केलेली शेती पाण्याखाली वाहून गेली होती. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून अखेर मदतीचा वर्षाव सुरू झाला आहे. 20,000 कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारने काढला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये … Read more

शेतकऱ्यांनो चिंता करू नका ! मोबाईल वरून करा सोयाबीनची नोंदणी आणि मिळवा हमीभाव

Soybean Farmers News

Soyabean Rate Today | खुल्या बाजारात सोयाबीनचे दर दिवसान दिवस खाली घसरत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हिरमोड झाला असला तरी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. नाफेडणे शेतकऱ्यांसाठी सरकारी हमीभाव सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे . आणि खास गोष्ट म्हणजे ही नोंदणी आता तुम्हाला तुमच्या मोबाईल द्वारे सहज करता येणार आहे. अनेकदा … Read more

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य! जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री..?

Karj Mafi

Karj Mafi: राज्यात सध्या सर्वात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत व बि–खत खरेदी करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतजमीन पाण्याखाली आहे आणि बँकेचे कर्ज जशास तसे आहे. अशावेळी सरकारकडून कर्जमाफी हा शब्द जरी उच्चारला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात असेच किरण … Read more

राज्यातील या 33 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज नुकसान भरपाई जमा होणार

Maharashtra Farmers News

Maharashtra Farmers News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरणार आहे. कारण काही महिन्यापूर्वी पडलेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. आज राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचा निधी जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे दिवाळी … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात ?

Agriculture Compensation News

Agriculture Compensation News |राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा कोसळला होता, सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व शेतीचे नुकसान झालं, जनावरे वाहून गेली, हे सर्व झालं ते निसर्गाच्या लहरीपणामुळे. शेतकऱ्यांवरती अतिवृष्टी, पूर अशा हवामान बदल्यामुळे मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती निर्माण होती. हीच परिस्थिती सप्टेंबर महिन्यामध्ये निर्माण झाली होती काही ठिकाणी बियाणच राहिले नाही तर काही ठिकाणी शेती देखील राहिली नाही, … Read more

error: Content is protected !!