शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होणार का? शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा…

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. सरकार अर्थसंकल्पात कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत. भाजप सरकारने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. म्हणजेच शेतकऱ्यांकडे जेवढे कर्ज आहे तेवढे माफ केले जाईल असा … Read more