खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का नाही? तपासा
Farmer News: महाराष्ट्रातील शेतकरी मागील काही महिन्यापासून अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांनी परिश्रमातून उभा केलेली शेती पाण्याखाली वाहून गेली होती. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून अखेर मदतीचा वर्षाव सुरू झाला आहे. 20,000 कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारने काढला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये … Read more