अवकाळी पावसाने शेतकरी पुरता मेटाकुटीस; शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करावी का?
Awakali Rain : “आमचं सगळं काम मे महिन्यात होतं हो… पण या पावसानं हातातलं सगळं काम उध्वस्त केलं.” असं सांगताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. गेल्या आठवडाभरापासून सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांची अवस्था अशीच झाली आहे. नांगरणी थांबली, खत टाकायचं राहिलं, बांधबंदिस्त काम पूर्ण होईना. त्यामुळे खरीप हंगामाचा पहिला टप्पाच गडबडला. Awakali Rain … Read more