खरीप हंगामात संकटाची चाहूल: पंजाबराव डख यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा?
Panjabrao Dakh Havaman Andaj: महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं आगमन नेहमीपेक्षा वेगळं आणि काहीसं अनपेक्षित होतं. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची धांदल उडवली. हा पूर्वमोसमी पाऊस जवळपास संपूर्ण मे महिनाभर टिकून राहिला, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं, उभी पिकं सडून गेली आणि खरीप हंगामाची पूर्वतयारी रखडली. हे पण वाचा| पुढील … Read more