महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला अलर्ट ! या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather report today :- महाराष्ट्रभर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यभर ढगाळ वातावरण राहणार आहे हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाबरोबरच ढगाळ वातावरण राहणार आहे यामुळे हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये केशरी व पिवळा अलर्ट दिले आहे.  Weather report today

हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना 

येणाऱ्या पाच दिवसांमध्ये राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये  पुढील पाच दिवस  येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. अवकाळी पावसाबरोबरच  विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठाणे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने  येलो अलर्ट दिला आहे. 

हे पण वाचा :-  SBI च्या या खास FD योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस! मिळणार मोठा नफा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज चालू केला आहे व धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा चांगला जोर जाणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जळगाव या परिसरामध्ये मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे , छत्रपती संभाजीनगर, जालना, या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 48 तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तनात आली आहे.

या जिल्ह्यामध्ये  येलो अलर्ट:- 

कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यात येणाऱ्या दोन-तीन दिवसासाठी हवामान विभागाने  पावसाचा इशारा वर्तवला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  2 एप्रिल व तीन एप्रिल रोजी पावसाचा अंदाज वर्तवला आहे, सांगली जिल्ह्यातील पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यासाठी  दोन ते तीन  एप्रिल रोजी येल्लो अलर्ट जारी केले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक आणि दोन एप्रिल रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment