मराठवाड्यावर गारपिटीचं थैमान, तिघांचा मृत्यू, शेतकऱ्यांचं आयुष्य उध्वस्त; पुढील २ दिवस धोका कायम
Marathwada unseasonal Rain : मराठवाडा पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा बळी ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी आणि जालना जिल्ह्यात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. या नैसर्गिक संकटात तिघा शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गारांचा मारा इतका प्रचंड होता की अनेक भागात शेतातील पिकांचं तर वाटोळंच … Read more