Crop damage relief Maharashtra 2025 :– मे महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे.मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की,शेतीपिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या.Crop damage relief Maharashtra 2025
हे पण वाचा : मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक
शासनाची तातडीने कारवाई:
महसूल आणि कृषी विभागाने विशेष पथके तयार करून पंचनाम्याचे काम सुरू केलं आहे.पंचनामे पूर्ण होताच मदतीचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
१२ हजार कोटींची मदत जाहीर
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत १२,७९७ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे:
हे पण वाचा : मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक
२०२३-२४: ५४.८० लाख शेतकऱ्यांना ४,८३३ कोटी
एप्रिल २०२४ – मार्च २०२५: ६९.०३ लाख शेतकऱ्यांना ६,९८९ कोटी
एप्रिल – मे २०२५: ९.०७ लाख शेतकऱ्यांना
एप्रिल व मे महिन्यामध्ये झालेल्या पर्सन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शेतकऱ्याचे रुकसानाचे पंचनामे तातडीने करण्यात यावे. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे पथक स्थापन करण्यात आले आहे आणि कामे पूर्ण करावा असे आदेश मंत्री जाधव यांनी दिले आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
1 thought on “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय”