फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता केवळ ५०० रुपयांत शेती वाटणी
Devendra Fadnavis cabinet decisions :- राज्याचं राजकारण सध्या गरम असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुती सरकारकडून घेतलेले निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहेत. २७ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकामागोमाग एक असे दहा मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यात शेतकऱ्यांना शेती वाटणी फक्त ५०० रुपयांत करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रस्थानी आहे.Devendra Fadnavis cabinet decisions … Read more