panjabrao dakh havaman andaj : राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबरावांनी पावसाचा इशारा दिलेला आहे. तर पंजाबराव म्हणाले, पुढील येणारे काही दिवस पावसाचे असणार आहेत म्हणजेच फेब्रुवारीचे सुरुवातीला महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे ते म्हणाले.panjabrao dakh havaman andaj
परंतु सध्या स्थिती थंडीची आहे. अशातच पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी हे चिंतेत आहे कारण की सध्या वातावरण हे कळणेशे झाले आहे. म्हणजेच दिवसभर ऊन पडते आणि रात्री थंडी वाजते. पण पंजाबरावांनी हे सांगितलेलं आहे की हे पाऊस अवकाळी असणार आहे. काही भागात होईल तर काही भागात होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी अन्यथा त्यांच्या पिकाचा नाश होऊ शकतो.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले रानातले सर्व कामे आवरून घ्यावे. अन्यथा त्यांना पावसाचा फटका बसू शकतो. 2 फेब्रुवारी पासून ते 5 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.या काळात राज्यातील अवकाळी पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपले शेतातले पिके म्हणजेच हरभरा काढनी, ज्वारी काढनी, अशी इत्यादी कामे आवरून घ्यावे अन्यथा अंतोनात नुकसान होऊ शकते. पण सध्याची स्थिती पाहता उंनाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे.