शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मेसेज! या तारखेपासून होणार अवकाळी पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक टेंशन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे राज्याचे ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी त्यांच्या हवामान अंदाज मध्ये येत्या काळात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार अशी शक्यता वर्तवली आहे.Panjabrao Dakh News

तर पंजाबराव यांच्या मागील हवामान अंदाज मध्ये डिसेंबर 2024 मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस होणार होता असे वर्तन होते त्यानुसार अवकाळी पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र जानेवारी एक देखील अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली होती परंतु मात्र मोठा काही पाऊस न पडल्यामुळे नुकसान टाळले परंतु अशातच पंजाबराव यांचा हवामान अंदाज मुळे शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढले आहे.

तथापि, पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, 2 फेब्रुवारीपासून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दोन फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीला काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे सत्र सुरू होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

  • हरभरा काढनी : शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हरभरा काढण्याचे कामे एक फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावीत.
  • तूर काढणी : ज्यांची तुर काढनी बाकी आहे त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर ती पूर्ण करावी.
  • कांदा काढनी: कांदा काढणीचे काम त्वरित उरकावे.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे व्यवस्थित प्रकारे करायचे आहेत. जाणकारांनी ही हा हवामान अंदाज लक्षात घेऊन काळजीपूर्वक शेताची कामे पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना:

2 फेब्रुवारीपासून पुढील तीन-चार फेब्रुवारीपर्यंत हवामान खराब होण्याची शक्यता असल्याने पिकांची काढनी व साठवणुकीची कामे वेळेत पूर्ण करा. अवकाळी पावसाच्या काळात नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घ्या.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मेसेज! या तारखेपासून होणार अवकाळी पाऊस”

Leave a Comment