नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी देण्याचे आदेश
nuksan bharpai maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारने 100 दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान भरपाई साठी त्यांची रक्कम 31 मार्च पर्यंत दिली जाणार आहे. नुकसान मिळावी यासंदर्भात सदस्य राजेश विटकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते … Read more