राज्य सरकारकडून शेळीपालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योगाला मोठं पाठबळ; २५ कोटींचं अनुदान मंजूर, पीक विमा योजनेत मोठे बदल
Agriculture News : शेतीत सतत तोटा, पावसाचं अनिश्चित धोरण, बाजारात अस्थिर दर आणि वाढतं उत्पादन खर्च या सगळ्या गोष्टींमुळे आजचा शेतकरी खचलेला आहे. फक्त पीक घेऊन घर चालवता येत नाही हे आता अनेकांना कळून चुकलंय. त्यामुळे सरकारकडून शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेळी पालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग यांसारख्या शेतीपूरक आणि उत्पन्नवाढीच्या … Read more