मे महिन्या पासून रेशन बंद! ई-केवायसी न केलेल्यांना मोठा फटका, स्वस्त धान्याचा लाभ थांबणार
Ration Card News : राज्यातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी 1 मे 2025 पासून एक मोठा बदल लागू झाला आहे. सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त दरात मिळणारे तांदूळ, गहू, डाळी आणि साखर यांचा लाभ फक्त त्यांनाच मिळणार आहे ज्यांनी आपले रेशन कार्ड ई-केवायसीद्वारे वैध केलं आहे. ज्यांनी 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही, त्यांचं रेशन कार्ड आता … Read more