ativrsti nuksan bharpai :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ऑगस्ट सप्टेंबर 2024 महिन्यामधील झालेल्या प्रचंड पाऊस मुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले होते अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मुळे शेतमालाची चांगलीच नुकसान झाली होती. ativrsti nuksan bharpai
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. 18 मार्च रोजी राज्य शासनाने त्यांचे निर्णयामध्ये 79 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे ही रक्कम थेट पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
अतिवृष्टीमुळे झाले नुकसान भरपाईचा आढावा घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले होते. अकोला जिल्ह्यातील एकूण 56 हजार 700 शेतकऱ्यांचे 57,371 एकटे क्षेत्र पूरग्रस्त व पावसामुळे नुकसान झाले होते. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील ४८ शेतकऱ्यांचे 30 सेक्टर क्षेत्र हे खडून गेले होते यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत 21 मार्चपासून शासनाचे पंचनामा पोर्टलवर या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात येणार आहे व त्यानंतर ही मदतीची रक्कम समाधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की राज्य शासनाच्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांना ही मदत आवश्यक मिळणार आहे. त्याचबरोबर ही सर्व प्रक्रिया वेगाने सुरू आहे लवकरच या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळून देणार आहे. या आर्थिक मदतीमुळे अडचणीत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
अशाच माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप ल जॉईन करा
2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर होणारा जमा?”