कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य! जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री..?

Karj Mafi

Karj Mafi: राज्यात सध्या सर्वात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत व बि–खत खरेदी करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतजमीन पाण्याखाली आहे आणि बँकेचे कर्ज जशास तसे आहे. अशावेळी सरकारकडून कर्जमाफी हा शब्द जरी उच्चारला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात असेच किरण … Read more

राज्यातील या 33 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज नुकसान भरपाई जमा होणार

Maharashtra Farmers News

Maharashtra Farmers News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरणार आहे. कारण काही महिन्यापूर्वी पडलेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. आज राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचा निधी जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे दिवाळी … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात ?

Agriculture Compensation News

Agriculture Compensation News |राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा कोसळला होता, सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व शेतीचे नुकसान झालं, जनावरे वाहून गेली, हे सर्व झालं ते निसर्गाच्या लहरीपणामुळे. शेतकऱ्यांवरती अतिवृष्टी, पूर अशा हवामान बदल्यामुळे मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती निर्माण होती. हीच परिस्थिती सप्टेंबर महिन्यामध्ये निर्माण झाली होती काही ठिकाणी बियाणच राहिले नाही तर काही ठिकाणी शेती देखील राहिली नाही, … Read more

Pm Kisan Yojana | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये येणार? त्यापूर्वी हे 4 काम पूर्ण करा

PM Kisan Yojana

Pm Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय असलेली केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा मदतीचा हात ठरत आहे. या योजनेत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार (₹6000) रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये पाठवतात. ही रक्कम प्रत्येकी दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाते. आतापर्यंत वीस हफ्ते शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई या दिवशी मिळणार? कृषिमंत्र्यांनी दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती

Heavy rain damage compensation

Heavy rain damage compensation: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट आले होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे शेती पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेले पीक अतिवृष्टीच्या पुरामध्ये वाहून गेले आहे. दरम्यान राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई कधी … Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? आली मोठी बातमी समोर वाचा सविस्तर

Farmer loan waiver

Farmer loan waiver | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने पेटत राहिला आहे. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता शेतकरी वरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे. अनेक दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले, काबाडकष्ट करू पिकवलेले पिक वाया गेलेल आहे. तर अशाच पार्श्वभूमी … Read more

अवकाळी पावसाने शेतकरी पुरता मेटाकुटीस; शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करावी का?

Awakali Rain

Awakali Rain : “आमचं सगळं काम मे महिन्यात होतं हो… पण या पावसानं हातातलं सगळं काम उध्वस्त केलं.” असं सांगताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. गेल्या आठवडाभरापासून सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांची अवस्था अशीच झाली आहे. नांगरणी थांबली, खत टाकायचं राहिलं, बांधबंदिस्त काम पूर्ण होईना. त्यामुळे खरीप हंगामाचा पहिला टप्पाच गडबडला. Awakali Rain … Read more

error: Content is protected !!