शेतकऱ्यांना नुकसानभरपाई या दिवशी मिळणार? कृषिमंत्र्यांनी दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती
Heavy rain damage compensation: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट आले होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे शेती पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेले पीक अतिवृष्टीच्या पुरामध्ये वाहून गेले आहे. दरम्यान राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई कधी … Read more