Electricity bill Maharashtra :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी, महावितरण कडून एक एप्रिल पासून नवीन वीदर लागू होणार आहेत अशी माहिती भेटली आहे. याबाबत महावितरणाकडून महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज कपातीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यामुळे आता दहा टक्क्यांनी वीज जर कपात करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे या प्रस्तावात सुनावणी झाल्यानंतर राज्य शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.Electricity bill Maharashtra
हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव
महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीजन निश्चित करण्याचे आदेश देखील दिले आहे व या नियमाचा लाभ सर्वच ग्राहकांना होणार नाही तो फक्त स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना होणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे इरिगेशन फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले की ग्राहकांच्या वीज वाढीच्या दबावामुळे महा आयोगाकडे आलेल्या हरकतीवरून इतर कपातीचे निर्देश देण्यात आले आहे.
हे पण वाचा :-महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा!
ज्या नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवली आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामुळे भविष्यात मारमीटर बंधनकारक होणार आहे व महावितरणाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्याचे सर्वच ग्राहकांना नाही व काही ग्राहकांना या नवीन योजनेचा फायदा होणार असल्याचा माहित झाले आहे. महावितरणाने विद्युत नियमक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध दारात नवीन बदल करण्यात आले आहे.
काय आहेत नवीन बदल ?
विजेच्या नवीन नियमानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच व वाजेपर्यंत वीज वापरण्यासाठी सवलत दिली आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2025 ते 26 यादरम्यान प्रति युनिट वीजदर हे 80 पैसे असणार आहे व 2026 ते 27 यामध्ये 85 पैसे तर 27 ते 28 यामध्ये 90 पैसे व 2028 ते 29 या दरम्यान 95 पैसे व2029 ते 30 दरम्यान 1 रुपया सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत स्मार्ट मीटर येणार असल्याची माहिती देखील आली आहे.
हे पण वाचा :-महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा!
मारुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये वीज जर कपाती विषयी माहिती दिली होती व यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्पात येत्या पाच वर्षात महाराष्ट्रात इतर कमी होणार असल्याची घोषणा देखील केली आहे. यानंतर एक एप्रिल पासून राज्यभरात विजेची नवीन जर लागू होणार आहेत महायुती सरकार करून घेण्यात आलेल्या पाच वर्षासाठी ते तर लागू होणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “1 एप्रिल पासून महावितरणाकडून घरगुती विज दरामध्ये नवीन नियम लागू! ”