मोठी बातमी ! संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची होणार चौकशी

sanjay gandhi niradhar yojana

 sanjay gandhi niradhar yojana : नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत अनेक ठिकाणी सेवानिवृत्त वेतन घेणारे व मोठे शेतकरी यांचा समावेश आहे. या सर्व बाबीवर सभागृहात चर्चा झाली असून आता अशा प्रकारे बोगस लाभार्थ्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या … Read more

लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today

Gold Price Today: लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि अशा दागिने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. अशातच सोन्याचे भाव मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. लग्नाचे सीजन असल्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी दिसत आहे. मात्र सोन्याचे वाढलेले भाव पाहून ग्राहकांमध्ये चिंता वर्तवली जात आहे. अशातच आज सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे … Read more

 नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी देण्याचे आदेश 

nuksan bharpai maharashtra

nuksan bharpai maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारने  100 दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान भरपाई साठी त्यांची रक्कम 31 मार्च पर्यंत दिली जाणार आहे.  नुकसान मिळावी यासंदर्भात सदस्य राजेश विटकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते … Read more

राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज

Weather New Updates

Weather New Updates: राज्यातील हवामानात मागील काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. राज्यात मागील काही दिवसापासून उष्णतेचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यानंतर आता काही भागात थेट पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये … Read more

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा; किती मिळणार मदत?

Crop Insurance Claim

Crop Insurance Claim: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून पिक विमा कंपन्यांना आवश्यक शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. 31 मार्च च्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक … Read more

या योजनेअंतर्गत वर्षाला 436 रुपये भरा ! आणि मिळवा 2 लाख रुपयांचा विमा

PM Life Insurance Scheme

PM Life Insurance Scheme :- केंद्र सरकारच्या वतीने ही नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना सुरू करण्यात आले आहे. अशीच एक योजना नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे अल्प दरात दोन लाख रुपयांचा  विमा मिळणार आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षे वयोग असलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. PM Life Insurance Scheme हे पण … Read more

मोठी बातमी! वाहतूक नियमांमध्ये करण्यात आले मोठे बदल, जाणून या नवीन बदल अन्यथा भरावा लागणार दंड 

traffic new rules 2025

traffic new rules 2025 :- नमस्कार मित्रांनो जर  तुम्ही देखील टू व्हीलर गाडी किंवा फोर व्हीलर गाडीने प्रवास करीत असाल तर हे नवीन नियम तुमच्यासाठी खास ठरणार आहेत. सध्या वाढत्या ट्रॅफिकच्या समस्यामुळे व व नियम मोडण्याची संख्या देखील वाढत आहे हे लक्षात घेता आता जर तुम्ही यापुढे नियम मोडला तर तुम्हाला तब्बल इतक्या रुपयांचा दंड … Read more

error: Content is protected !!